मध्ययुगातच भारताचा इतिहास ‘जमातवादी’ झाला! बिगर मुस्लिम इतिहासकारांनी इतिहासाचे ‘विकृतीकरण’ केले
तेव्हा इतिहास हा सरळ कधीच नसतो. भारतातदेखील चातुवर्ण्य, मनुस्मृती यांच्याप्रमाणे समाज घडवून गुलामगिरी वाढवण्यासाठी इतिहासाचा वापर केला गेला. थोडक्यात इतिहासाचे स्वरूप असे आहे. इतिहासात वस्तुनिष्ठता आणि तत्त्वज्ञानाऐवजी त्यांनी जातीय व्यवस्था भक्कम केली. यातून भारतात अस्पृश्यतेचा पाया घातला गेला.......